सौरग्राम योजना
महावितरण या राज्य सरकारच्या मालकीच्या विद्युत वितरण कंपनीने सौरग्राम योजना सुरू केली आहे. यामध्ये गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात येते अर्थात गावाची विजेची संपूर्ण गरज सौर ऊर्जेद्वारे भागविली जाते. आतापर्यंत १४ गावे सौरग्राम करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा अधिकाधिक लाभ करून देऊन १०० गावे सौरग्राम करण्याचे नियोजन केले आहे.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे.
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.