बंद

    सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस)

    • तारीख : 01/07/2021 -

    वीज वितरण कंपन्यांमध्ये निश्चित कालावधीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी भारत सरकारने आरडीएसएस योजना सुरू केली आहे. वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून आणि त्यांची वित्तीय स्थिती सुधारून वीजगळतीचे प्रमाण १२ ते १५ टक्क्यांच्या पातळीवर आणण्यासाठी तसेच एसीएस – एआरआर फरक शून्यावर आणण्याचा योजनेचा उद्देश्य आहे. या योजनेच्या अंतर्गत कृषी फीडर विलगीकरण, वीजगळतीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात उच्चदाब वितरण प्रणालीचा वापर, वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.