मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ सुरू केली आहे. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांचे चालू वीजबिल भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज मिळेल व या योजनेचा लाभ राज्यातील ४२ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना होईल.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वर सांगितल्याप्रमाणे.
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.